महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे जिच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला एक हजार रुपये प्रति महिना म्हणजेच वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे की कोणती योजना आहे कधीपासून सुरू होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे व तो कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या घंटी वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2023 च्या बजेटमध्ये केली होती आणि दिनांक 31 मे 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला सुरू करण्याबाबत निर्णय घेऊन या योजनेला मंजुरी देण्यात आलेले आहे लवकरच या योजनेची अंमलबजावणी होईल त्याबाबत एक जीआर येईल आणि या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला सुरू होईल मित्रांनो यापूर्वी सुद्धा केंद्र शासनाची एक अशीच योजना सुरू आहे जिचं नाव पी एम किसान सन्मान निधी असा आहे आणि आता याच योजना जोडली जाणारी एक नवीन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू झालेले आहे यापूर्वी पीएम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळायचे म्हणजेच प्रति महिना पाचशे रुपये मिळायचे मात्र आता या योजनेमुळे प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 12 हजार रुपये या दोन्हीही योजनांचे मिळणार आहेत अर्थातच प्रत्येक महिन्याचे 1000 रुपये प्रमाणे वर्षाकाठी चार-चार महिन्याच्या तीन टप्प्यात हे पैसे मिळणार आहेत प्रत्येकी चार महिन्याला चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चेक डीबीटी च्या माध्यमातून दिले जाणार आहेत राज्य शासनाचे या नव्या योजनेला नमो शेतकरी महासंघ निधी असं नाव देण्यात आलेला आहे ही योजना केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजना च्या धरतीवरती राबवली जाणार असल्यामुळे या योजनेच्या अटी पात्रता निकष लाभ हे सर्व काही पीएम किसान सन्मान निधी योजनेतच असणार आहे त्या शेतकऱ्यांना आपोआप या नव्या योजनेचा देखील लाभ मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसान च्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे जेणेकरून त्यांना या दोन्ही योजनांचे पैसे मिळतील लक्षात ठेवा अर्जदार शेतकऱ्याला स्वतःच्या नावे जमीन असणे गरजेचे आहे अर्जदार शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट सोबत आदर्श लग्न असले पाहिजे म्हणजेच आधार लिंक असले पाहिजे म्हणजेच भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण लाभार्थ्याला येणार नाही तर मित्रांनो ही होती राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महासंघ निधी
